स्टोरी

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.

Spread the love

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बरियामा येथे भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेली ही तिसरी चकमक आहे.५ ऑगस्टला राजौरीतील खवास भागात झालेल्या चकमकीत १ आतंकवादी मारला गेला होता. कुलगाममध्ये ४ ऑगस्टला सायंकाळी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगामच्या हलान जंगलात आतंकवाद्यांनी सैन्याच्या तंबूवर गोळीबार केला.


Spread the love

Related posts

सातुळी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम…! सातुळी स्वराज्य ग्रुप व ग्रामस्थांचे आयोजन .

news

कर्तव्यावर मृत्यू आलेल्या पोलिसाच्या पत्नीचे निवृत्तीवेतन पुनर्विवाहानंतरही चालू रहाणार !

news

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी शहरात किर्तन सोहळ्याचे आयोजन.

news

Leave a Comment