स्टोरी

बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना केली अटक!

Spread the love

७ जुलै वार्ता: २ जून रोजी ओरिसातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २९० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली होती. या बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना अटक केली आहे, वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना कलम ३०४ आणि २०१ सीआरपीसी अंतर्गत अटक केली आहे.


Spread the love

Related posts

हुतात्मा संस्थेच्या सामाजिक उपक्रमाने एकोप्याचे ऋणानुबंध – महेश इंगळे 

news

प्रा. सुनील शेट यांची प्रमुख हिंदी अध्ययन यात्रेच्या संयोजक पदी स्तुत्य निवड 

news

मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळाच

news

Leave a Comment