स्टोरी

बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना केली अटक!

Spread the love

७ जुलै वार्ता: २ जून रोजी ओरिसातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २९० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली होती. या बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने ३ जणांना अटक केली आहे, वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना कलम ३०४ आणि २०१ सीआरपीसी अंतर्गत अटक केली आहे.


Spread the love

Related posts

तिलारी प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी मलिदा मिळवून देणारा प्रकल्प! युवासेना

news

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

news

उरण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

news

Leave a Comment