स्टोरी

४ जून रोजी कोल्हापूरला शेतकऱ्यांचे पहिले नांगरट साहित्य संमेलन

Spread the love

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पहिले नांगरट साहित्य संमेलन चार जूनला कोल्हापूर येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील नामवंत कवी विठ्ठल वाघ व उद्घाटन नामवंत कवी वात्रटीकाकार रामदास फुटाणे करणार आहे. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष राजू शेट्टी असून या संमेलनात डॉ.आ.ह. साळुंखे, प्रवीण तरडे, निखिल वागळे, वामनराव चटप, सुरेश शिंदे, दि बा पाटील, विजय चोरमारे, इंद्रजीत देशमुख, वसंत भोसले, जालंदर पाटील, भरत दौंडकर, विष्णू थोरे, अरुण पवार या सारखे नमवंत साहित्यिक, कवी, पत्रकार, विचारवंत सहभागी होणार आहेत. शेतकरी प्रश्नांवर सखोल विचारमंथन व मान्यवरांच्या विचारांची मेजवानी घेण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

विनीत संदीप जगताप निमंत्रक पहिले नांगरट साहित्य संमेलनसंपर्क _7218625960


Spread the love

Related posts

राजकोट येथील प्रकरणी फक्त वेल्डरला अटक करून नेमके काय साध्य केलात? मंदार केणी

news

बनावट दस्तऐवज बनवुन फसवणुक केल्याबाबत आरोपीस जामीन मंजुर.

news

शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह.

news

Leave a Comment