राजकारण

राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून संदीप जगताप संतप्त!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी संतप्त व्यक्त केली आहे. रक्ताचे पाट वाहिले तरी कोकणच्या माणसासाठी राजू शेट्टी साहेब मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप

Spread the love

Related posts

नंदकिशोर परब यांची कल्याण – २४ लोकसभा प्रभारी या पदावर निवड…!

news

गद्दारांना गाडण्यासाठी शिवगर्जना यात्रा! संजय राऊत यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

news

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजन तेली आणि संदेश पारकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

news

Leave a Comment