राजकारण

राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून संदीप जगताप संतप्त!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राजू शेट्टींना बारसुत जाण्यासाठी घातलेल्या बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी संतप्त व्यक्त केली आहे. रक्ताचे पाट वाहिले तरी कोकणच्या माणसासाठी राजू शेट्टी साहेब मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप

Spread the love

Related posts

तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही? –अजित पवार

news

जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात युवासेनेचा झंझावात

news

देशात शिक्षणावरील सर्वांत अधिक व्‍यय महाराष्‍ट्रात होतो!

news

Leave a Comment