स्टोरी

जत्रा संपली अडथळे कायम!

Spread the love

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): तिसाई यात्रा ६ आणि ७ एप्रिल २०२३ असे दोन दिवस होती. या दिवशी भावीकांची अडचण होऊ नये म्हणून तिसगांव प्रवेशद्वारातून वाहने तिसाई मंदीराकडे जावू नयेत म्हणून या ठिकाणी पुणे लिंक रोड वर वाहतुक नियंत्रण विभागाने बॅरेकेट्स आणि बांबू लावून रस्ता बंद केला होता. परंतु यात्रा संपून आज ४ दिवस झाले तरीही पुणे लिंक रोडवर लावलेले बॅरिकेटस आजही जागेवरच असल्याने नियमितच्या वाहतुकी साठी हे बॅरीकेरस अडथळा निर्माण करीत आहेत.

या बेरिकेट मुळे वाहन अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही.


Spread the love

Related posts

मसुरे येथे ३० रोजी जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा…!

news

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा…! बांदिवडेत गोंधळ उत्सव भक्तिपुर्ण वातावरणात संपन्न.

news

सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या वतीने पत्रकार दिन साजरा…!

news

Leave a Comment