स्टोरी

जत्रा संपली अडथळे कायम!

Spread the love

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): तिसाई यात्रा ६ आणि ७ एप्रिल २०२३ असे दोन दिवस होती. या दिवशी भावीकांची अडचण होऊ नये म्हणून तिसगांव प्रवेशद्वारातून वाहने तिसाई मंदीराकडे जावू नयेत म्हणून या ठिकाणी पुणे लिंक रोड वर वाहतुक नियंत्रण विभागाने बॅरेकेट्स आणि बांबू लावून रस्ता बंद केला होता. परंतु यात्रा संपून आज ४ दिवस झाले तरीही पुणे लिंक रोडवर लावलेले बॅरिकेटस आजही जागेवरच असल्याने नियमितच्या वाहतुकी साठी हे बॅरीकेरस अडथळा निर्माण करीत आहेत.

या बेरिकेट मुळे वाहन अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही.


Spread the love

Related posts

मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पाठपुराव्यामुळेच न्हावेलीतील पाणि प्रश्न मार्गी…!

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिरातील उत्सवाला संतांची वंदनिय उपस्थिती

news

लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’च्या चर्चा सुरु असतांनाच कुंभमेळ्यातून प्रसिद्धीस आलेली मोनालिसा भोसले आणि फरमान खान अडकले विवाहबंधनात.

प्रसाद परब

Leave a Comment