स्टोरी

जत्रा संपली अडथळे कायम!

Spread the love

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): तिसाई यात्रा ६ आणि ७ एप्रिल २०२३ असे दोन दिवस होती. या दिवशी भावीकांची अडचण होऊ नये म्हणून तिसगांव प्रवेशद्वारातून वाहने तिसाई मंदीराकडे जावू नयेत म्हणून या ठिकाणी पुणे लिंक रोड वर वाहतुक नियंत्रण विभागाने बॅरेकेट्स आणि बांबू लावून रस्ता बंद केला होता. परंतु यात्रा संपून आज ४ दिवस झाले तरीही पुणे लिंक रोडवर लावलेले बॅरिकेटस आजही जागेवरच असल्याने नियमितच्या वाहतुकी साठी हे बॅरीकेरस अडथळा निर्माण करीत आहेत.

या बेरिकेट मुळे वाहन अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही.


Spread the love

Related posts

सावंतवाडी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोरील आंब्याचे झाड बेकायदेशीरपणे तोडल्याचा ‘वी फॉर यू’ संस्थेचा आरोप.

प्रसाद परब

कोकण रेल्वे मार्गावर १२ एप्रिल ते जूनपर्यंत धावणार उन्हाळी विशेष गाड्या! कोकणातील पर्यटन अनुभवण्याची पर्यटकांना संधी

news

भारत बनला युरोपमधील तेलाचा सर्वांत मोठा पुरवठादार देश!

news

Leave a Comment