स्टोरी

वाऱ्या पावसाने रस्त्यावर पडलेले बॅनर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी उचलले.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आताच्या जोरदार पावसामुळे तलावाच्या काठावर लावलेले बॅनर रस्त्यावर पडले. अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी ते रस्त्यावर पडलेले बॅनर उचलून बाजूला ठेवले. संबंधित बॅनर मालकांनी रस्त्यावर पडलेल्या बॅनरला अडकून कोणाचा अपघात होऊ नये. याची योग्य ती काळजी घ्यावी.असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, संस्थेच्या सदस्य पदी श्री.शिवाजीराव घोगळे यांची बिनविरोध निवड…!

news

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग अध्यक्षपदी दीपा ताटे तर उपाध्यक्षपदी नेहा कोळंबकर 

news

कलंबिस्त येथील मराठा बांधवांच्या वतीने “एक दिवस स्वराज्याच्या दैवतेसाठी” उपक्रम उत्सहात संपन्न.

news

Leave a Comment