स्टोरी

वाऱ्या पावसाने रस्त्यावर पडलेले बॅनर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी उचलले.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आताच्या जोरदार पावसामुळे तलावाच्या काठावर लावलेले बॅनर रस्त्यावर पडले. अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी ते रस्त्यावर पडलेले बॅनर उचलून बाजूला ठेवले. संबंधित बॅनर मालकांनी रस्त्यावर पडलेल्या बॅनरला अडकून कोणाचा अपघात होऊ नये. याची योग्य ती काळजी घ्यावी.असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

देवसू गावचे सुपुत्र सत्यजित सावंत यांचा सन्मान…! उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल कोल्हापूर वनखात्याच्यावतीने गौरव.

news

पाच वर्षे शहरातील जनतेची सेवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने केली आणि यापुढेहि निस्वार्थपणे अशीच सेवा करणार..! रवी जाधव 

news

कु. स्वानंदी गावकर या विद्यार्थिनीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात.

news

Leave a Comment