स्टोरी

आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ३ आणि अर्थ!

Spread the love

प्रभाते मनी राम चिंतीत जावा,

पुढे वैखरी राम आधी वदावा,

सदाचार हा थोर सांडू नये तो,

जनीं तोची तो मानवी धन्य होतो ||३||

अर्थ: पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सद्वर्तन थोर असते ते सोडू नये. कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो. सकाळी उठताक्षणी तू मनामध्ये श्रीरामाचे चिंतन कर आणि नंतर दिवसभरातही तुझ्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम रामाचा उल्लेख असू दे. हा नित्याचा परिपाठ ठेव. सोडू नकोस. कारण असा परिपाठ ठेवणारा माणूस धन्य होतो, समाधानी होतो.

जय जय रघुवीर समर्थ!


Spread the love

Related posts

छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ आणि ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांविरोधात कठोर कायदे होण्यासाठी ६० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या एकजुटीचा आविष्कार !

news

बाचणी नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करा..! शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन.!

news

सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक- मोरवणे, चिपळूण येथील सैनिक अजय ढगळे झाले हुतात्मा.

news

Leave a Comment