स्टोरी

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या !

Spread the love

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आलेल्या जालना येथील सुनील कावळे या व्यक्तीने वांद्रे (पूर्व) येथील पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या केली. सुनील कावळे यांच्या बॅगेत आत्महत्या करत असल्याची चिठी सापडली आहे. १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कावळे यांनी आत्महत्या केली असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.


Spread the love

Related posts

मडुरा ग्रंथालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा.

news

सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने मठातील भाविक झाले मंत्रमुग्ध.

news

कोण म्हणतो रस्ता होणार नाय, करून घेतल्या शिवाय राहणार नाय!

news

Leave a Comment