स्टोरी

देशद्रोहाचा कायदा रहित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे पाठवली !

Spread the love

१३ सप्टेंबर वार्ता: सर्वोच्च न्यायालयाने १५२ वर्षे जुना देशद्रोहाचा कायदा रहित करण्याची मागणी करणारी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आदी ५ जणांची याचिका ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे पाठवली.या वेळी झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्रशासनाने ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. केंद्रशासनाने सांगितले की, ११ ऑगस्ट २०२३ या दिवशी लोकसभेत या कायद्यात पालट करण्याचे विधेयक सादर करण्यात आले आहे; मात्र न्यायालयाने ही विनंती नाकारत याचिका घटनापिठाकडे पाठवली. न्यायालयाने म्हटले की, जरी या कायद्यात पालट करण्यात आला, तरी जुन्या प्रकरणांवर याचा परिणाम होणार नाही.


Spread the love

Related posts

राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज चिन्मय पादुका सुवर्णमहोत्सव जल्लोषात संपन्न! 

news

सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने ‘मान्सून महोत्सवाचे’ आयोजन!

news

शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळने दिली अनोखी भेट.

news

Leave a Comment