स्पोर्ट

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ४० वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक !

Spread the love

हंगेरी: येथे चालू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला. गेल्या ४० वर्षांत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. गेल्या वर्षी नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. याआधी ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे.


Spread the love

Related posts

इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे चा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये डंका.

news

टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमचा विजयी झेंडा …

news

चराठा प्रिमियर लीग २०२५ (सि.पी.एल) या क्रिकेट स्पर्धेत “मीत स्पोर्ट्स” विजेता..!

news

Leave a Comment