स्पोर्ट

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ४० वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक !

Spread the love

हंगेरी: येथे चालू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला. गेल्या ४० वर्षांत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. गेल्या वर्षी नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. याआधी ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे.


Spread the love

Related posts

कामगार खात्याच्या कपाटात चोर, शेकडो कोटींच्या घोटाळा

news

कोमसाप च्या वतीने प्राध्यापक मिलिंद भोसले आणि एडवोकेट दीपक नेवगी स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

news

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल तर्फे भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन….!

news

Leave a Comment