भटिंडा (पंजाब) येथील सैनिकी छावणीतील गोळीबारात ४ सैनिकांचा मृत्यू!आतंकवादी आक्रमण नसून अंतर्गत वादातून घटना घडल्याचा दावा
भटिंडा (पंजाब):– येथील सैन्याच्या छावणीत १२ एप्रिलच्या पहाटे झालेल्या गोळीबारात ४ सैनिकांचा मृत्यू झाला. ‘ही घटना नेमकी कशामुळे आणि कुणी घडवली ?’, हे अद्याप स्पष्ट...
