Month : March 2023

स्टोरी

म्हसळयांत बिबट्याचा संचार! मालकी जागेत जागो-जागी लागणारे वणवे ठरत आहेत कारण.

news
म्हसळा प्रतिनिधी (संजय खांबेटे): म्हसळा तालुक्यात सुमारे५२२१ हेक्टर क्षेत्रांत वनसंपत्ती आहे. त्यात बऱ्यापैकी वन्य प्राणी ,श्वापदे, औषधी वनस्पती मोठयाप्रमाणावर आहेत.काल शनी सायंकाळी ४ चे दरम्यान...
स्टोरी

श्रीवर्धन आगाराने एसटीच्या नवीन मार्गावर सेवा वाढवाव्या! प्रवासी संघटनेच्या रिमा महामुनकर यांची मागणी.

news
म्हसळा प्रतिनिधी (संजय खांबेटे): एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटाने राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी शुकवार...
राजकारण

आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा नसेल तर, आम्हीही त्यांच्या मागे लागणार नाही! महादेव जानकर यांचं वक्तव्य.

news
आगामी विधानसभेला २८८ पैकी भाजप २४ तर शिंदे गट ४८ जागा लढेल, असं वक्तव्य भाजपा चे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे...
स्टोरी

देशातील न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही! सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड.

news
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची मुलाखत एका वृत्तवाहिनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी भारतातील न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव...
राजकारण

राज्यात पुन्हा सत्ता पलटणार? बच्चू कडू यांचं वक्तव्य!

news
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा तर शिवसेना शिंदे गटाला ४८ जागा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडीओ समोर...
राजकारण

काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीत असल्याचा विधिमंत्री किरेन रिजिजू यांचा गंभीर आरोप!

news
विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीत असल्याचा गंभीर आरोप काल शनिवारी एका कार्यक्रमात बोलतांना केला आहे. नेमकं काय म्हणाले विधिमंत्री किरेन...
स्टोरी

एस. टी. भाड्यातील सवलतीचे कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडी कडून जल्लोषात स्वागत !

news
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड ): – राज्य शासनाच्या राज्य परिवहन अर्थात एस .टी . प्रवासी वाहतुकीत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महिलांना प्रवासी भाड्यात शिंदे – फडणवीस...
स्टोरी

लोकशाही देशातील ‘महा सुनावणीचे फलित काय ? आनंद गायकवाड

news
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची महासुनावणी संपली असून आता या सुनावणीतून काय फलीत बाहेर पडेल या कडे सर्वांच्या...
स्टोरी

१० मार्च १९८६ राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद!

news
लेखक संदीप जगताप: हाच तो काळादिवस १९ मार्च १९८६ ज्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने चार मुलं , पत्नी सह आत्महत्या केली. राज्यातील...
राजकारण

सरकार आणि न्यायपालिकेत गैरसमज निर्माण करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश जबाबदार असल्याचा कायदामंत्री किरण रिजिजू यांचा आरोप!

news
दिल्ली : न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममधील संबंध अलीकडच्या काळात कटू झाले आहेत. सरकार आणि न्यायपालिकेत गैरसमज निर्माण करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश जबाबदार...