बँकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्रांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल..! मनिष दळवी
सावंतवाडी प्रतिनिधी: निसर्गाचे महत्व पटल्याने त्याच्या सानिध्यात राहायला आता सर्वांनाच आवडते. जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात तर निसर्ग सौंदर्याची खाण असून जगभरातील पर्यटकांना मोहिनी घालण्याची ताकद सह्याद्री...
