“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमारेषा शोधण्यासाठी लांब जावं लागलं नसतं….गृहमंत्री अमित शहा.
छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या देशाच्या इतिहासात खूप मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? इतिहास कधीही किंतू परंतू मानत नसतो. घडलेल्या...
