सावंतवाडी शहरातील तीर्थक्षेत्र आत्मेश्वर जलकुंडाची पाण्याची पातळी घटली!
श्री दामोदर भारती महाराज यांनी त्रिशूळाने जलकुंडाची निर्मिती केल्याचा इतिहास संबंधित क्षेत्रातील जाणकारांकरवी संशोधन करण्याची भाविकांची मागणी सावंतवाडी: शहरातील माठेवाडा येथे शिवभक्त श्री दामोदर भारती...
