माझा या ज्ञान मंदिरा! वेरली गावातील शाळा शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त प्रफुल्ल देसाई यांनी लिहिलेला लेख…. नक्की वाचा
मालवण प्रतिनिधी: सोळाव्या शतकात एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५८ पर्यंत भारतात राज्य केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया...
