राजस्थानात आश्रयास आलेल्या पाकिस्तानी हिंदूंचे प्रचंड हाल!घर व पाण्याची टाकी उद्ध्वस्त, कडक उन्हात खाट हेच छत
जोधपूर: (वार्ता 2 मे):पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारताच्या आश्रयास आलेल्या पाकिस्तानी हिंदूंचे हाल सुरूच असून, प्रशासनाच्या संवेदनशून्य धोरणामुळे जोधपूरमध्ये ऐन उन्हाळ्यात बेघर होण्याची वेळ त्यांच्यावर ओढवल्याचे...
