नारायण राणे सत्तेत आल्यावरच टालांबा धरणाच्या हालचाली कश्या सुरु होतात ? युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी
शासनाचे स्पष्ट निर्देश असताना बुडीत क्षेत्रातील भुसंपादनाची मोजणीची निविदा निघतेच कशी ? बुडीत क्षेत्रातील २००० कुटुंबाना उध्वस्त करण्याचा कुटील डाव…! आधी पुनर्वसन…..मगच धरण……. सिंधुदुर्ग:...
