संच मान्यता निकष दि. १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय रद्द करणेबाबत राजन तेलींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
मुंबई: संच मान्यता निकष दि. १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय रद्द करणेबाबत माजी आमदार राजन तेली यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे...
