स्पोर्ट

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ४० वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक !

Spread the love

हंगेरी: येथे चालू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला. गेल्या ४० वर्षांत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. गेल्या वर्षी नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. याआधी ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे.


Spread the love

Related posts

कराटे मार्शल आर्टचे नऊ विद्यार्थी ब्लॅक बेल्ट साठी पात्र.

news

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर, विभव राऊळ जिल्ह्यात प्रथम!

news

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी – वेंगुर्लेतील मुलांचे उज्ज्वल यश…!

news

Leave a Comment