Home Page 495
स्टोरी

आसोलीतील धुरी मूळ पुरुषमंदिरात १४ रोजी कार्यक्रम….

news
आसोली: (वेंगुर्ला), ता. ११: वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावात धुरी बांधवांचा श्री कुळ व परिवार देवता सग्रह सवास्तू संप्रोक्षण विधी सोहळा श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात
स्टोरी

१५ मे रोजी तिरवडे येथे रक्तदान शिबिर….

news
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकि जपणार तिरवडे येथील श्री देवी माऊली मुर्ती प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त तिरवडे गावात कै. दिनेश गावडे मित्र मंडळ आयोजित गाव मर्यादित
क्राईम

बनावट भारतीय चलन प्रकरणी एनआयएने मोठी करावाई

news
मुंबई: बनावट भारतीय चलन प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयएने गुरूवारी सकाळी मुंबईत 6 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एनआयएने डी कंपनीशी संबंधित आरोपींच्या ठिकाणांवर छापे
स्टोरी

किशोरवयीन मुलांचे प्रेम न्यायालय नियंत्रित करु शकत नाही! दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

news
दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवले आहे. एका अल्पवयीन मुलीशी सहमतीने संबंध ठेवल्यामुळे निर्माण झालेल्या POCSO प्रकरणात एका किशोरवयीन मुलाला दोन महिन्यांसाठी जामीन
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आम्ही समाधानी आहोत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

news
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आम्ही
राजकारण

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश अत्‍यंत महत्त्‍वाचा आहे! शरद पवार….

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्‍ही त्‍यांना पुन्‍हा मुख्‍यमंत्रीपद बहाल केले असते, असे मत सर्वोच्‍च न्‍यायालयाने व्‍यक्‍त केले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे
स्टोरी

दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे देशाचा आतंकवादी हल्ल्यापासून बचाव……

news
दिल्ली: दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर
राजकारण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष सुनावणीवर आतापर्यत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवले महत्वाचे मुद्दे.

news
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असणाऱ्या सुनावणीवर आतापर्यत सर्वोच्च न्यायालयानं सात मुद्दे नोंदवले आहेत. हे महत्वाचे सात मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. १. नवाब रेबिया प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडं
राजकारण

मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच कयम

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे
शिक्षण

महाराष्ट्र पुणे बोर्डाच्या दहावी-बारावीचे निकाल १० जूनपर्यंत लागणार?

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात आल्या. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. सर्व