शिक्षण

इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च, तर इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार… !

Spread the love

१३ जानेवारी वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्या वतीने इयत्ता दहावी अन् बारावी यांची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक घोषित केले आहे.

 

इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये चालू करण्यात आली.


Spread the love

Related posts

भाजप युवा मोर्चा वेंगुर्ला च्या वतीने मठ शाळा नं २ ला वाय फाय सुविधा व सीलिंग फॅन्स सुपूर्द.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या शुक्रवार दि.२१ जुलै रोजी पावसाची सुट्टी जाहीर!

news

प्राथमिक शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद.

news

Leave a Comment