श्री स्वामी समर्थ कोकण वध -वर सूचक केंद्र …गेली नऊ वर्षे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या स्थळांसाठी एक विश्वासनिय आणि अग्रगण्य विवाह संस्था. मुबंई, पुणे, कुडाळ, कणकवली,
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात बोलताना अनेक प्रश्नांना बेधडकपणे उत्तरे दिली आहेत. त्यांनी यावेळी अनेक गोप्यस्फोट केली. सकाळचा
जगभरातील संशोधकांना पृथ्वीपासून ३१ प्रकाशवर्षे अंतरावर एक एक्सोप्लॅनेट सापडला आहे. जिथे मानवी जीव असणे शक्य आहे. म्हणजेच माणसं तिथे राहू शकतात. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी ५२०० हून
कोश्यारी यांची जागा झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. तेही मनाने आणि रक्ताने स्वंयसेवकच आहेत. यावर नंतर बोलूच. नवे राज्यपाल बैस यांचे स्वागत करताना
काही लोक हल्ली सर्वोच्च न्यायालयालाही सल्ला देत आहेत. पूर्वी ते उच्च न्यायालयाला सल्ला देत होते. आता कोर्टाला सल्ला देत आहेत. ज्यांची बाजू भक्कम नसते तेच
India Vs Austalia Test: पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. फिरकीपटूंनी आपल्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाचवलं. पण असं असलं तरी मोहम्मद शमीच्या आक्रमक
परळीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ प्रभू परळी वैद्यनाथानं मला पुनर्जन्म दिलाय. हे सांगण्यासाठी की पुढचे 10 जन्म तुला मिळाले तरी याच मातीत जन्म घ्यायचा
आज संपूर्ण सिल्लोड बंद ठेवण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये शिंदे-भाजप युतीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. दत्ता कनवटे, औरंगाबादः राज्यात
बंजारा हा प्राचीन समाज आहे. जुन्या संस्कृतीतही बंजारा समाजाचा अंश आहे. लकीरशहा बंजारा यांच्या तांड्यात तीन लाख सैनिक होते. ५० लाख जनावरं होते.वाशिम येथे ५९३
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात भाजपचे एजंट म्हणून काम केले. ते काम घटनाबाह्य होते. तेव्हापासूनच कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. परंतु, भाजपने