स्टोरी

जिल्हाधिकारी यांनी शेती सव्रक्षण प्रलंबित परवाने तरी द्यावेत किंवा अंबा बागेमध्ये एक फॉरेस्ट ऑफिसर बसवावा…!

Spread the love

सिंधुदुर्ग: दिवसेंदिवस जंगलात वानरांची संख्या वाढत आहे व त्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अवकाळी पाऊस,वातावरणातील बदल याचबरोबर वानरांचा त्रास बागायतदारांना मोठ्या प्रमणावर सहन करावा लागत आहे .तरी प्रलंबित शेती सवरक्षण परवाने जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर द्यावेत यासाठी लवकरच मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार आहे.असे राहूल सावंत(युवासेना विभाग प्रमुख मसुरे) यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

देऊळवाडा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केले रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री.

news

डासांचं जीवनचक्र थांबवा: शिडवणे आरोग्यसेवक गणेश तेली!

news

कल्याण पूर्वेतील विज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे कारण आणि वास्तव स्थिती!_जनतेच्या माहिती साठी_

news

Leave a Comment