महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय.
मुंबई प्रतिनिधी: राज्यातील देवस्थानांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आल्या आहेत. देवस्थानांच्या जमिनी परत मिळाव्यात, तसेच देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार थांबावेत, यासाठी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात
