सामनाच्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर आणि राज्य सरकार वर हल्लाबोल!
सांगली जिल्ह्यात रासयनिक खतांच्या खरेदीसाठी करण्यात येत असलेल्या अर्जावर शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागत आहे. या विषयावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत जाब विचारला
